संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संदीप वझे
संदीप वझे
13 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: हैदराबाद गॅझेट (राजपत्र) महाराष्ट्रात लागू झाले तर काय होईल?

जर हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू झाले, तर त्या गॅझेटमध्ये नोंदवलेल्या शासकीय निर्णय, कायदे, आणि अधिसूचना महाराष्ट्रातील शासकीय कार्यवाहीमध्ये अधिकृतरित्या वापरले जातील. याचा अर्थ, कुणबी - मराठा किंवा इतर जातींच्या बाबतीत असेल, तर त्या जातींबद्दल गॅझेटमध्ये नमूद केलेली माहिती, त्यांची सामाजिक ओळख किंवा शासकीय धोरण महाराष्ट्रात लागू होतील. तसे झाल्यास, हे ऐतिहासिक संदर्भ, समाजाची ओळख आणि शासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...