संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

संबंधित प्रश्न: संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय?

संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई होते. येसूबाई या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी होत्या. येसूबाई आणि त्या काळात त्या राजमाता म्हणून ओळखल्या जात होत्या. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यासाठी  महत्त्वाची भूमिका बजावली. 

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
आरती माळी
आरती माळी
गुरुवार
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय?

हे प्रश्न खूपच रंजक आणि इतिहासप्रेमींना भावणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल अश्वारूढ योद्धे होते आणि त्यांच्या घोड्यांचं त्यांच्या युद्धनीतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं.

महाराजांच्या घोड्याची नावे

  • मोती

  • विश्वास

  • तुरंगी

  • इंद्रायणी

  • गजरा

  • रणभीर

  • कृष्णा – ज्याचा उपयोग महाराजांनी राज्याभिषेकानंतर केला, असं म्हटल जातं.

पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
इतिहासातील अधिकृत दस्तऐवजांमध्ये (जसं की बखरी, पत्रव्यवहार, तत्कालीन फारसी नोंदी) या घोड्यांची नावे स्पष्टपणे दिलेली नाहीत. त्यामुळे याला आपण लोकपरंपरेतील माहिती म्हणूनच स्वीकारावं लागलं.



वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती?

लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.

राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
सोनाली डोंगरे
सोनाली डोंगरे
16 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: नावडतीचे मीठ अळणी म्हणजे काय?

नावडतीचे मीठ अळणी ही मराठी म्हण आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ज्याची आपल्याला आवड नाही, त्याच्याकडून काहीही चांगले वाटत नाही किंवा त्याच्या केलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये दोषच दिसतो.

शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर अळणी म्हणजे स्वाद नसलेले आणि मीठ अळणी म्हणजे अगदीच चवहीन. येथे नावडतीचे म्हणजे ज्याला आपण आवडत नाही, त्याच्याबद्दल नेहमी नकारात्मक विचार असतो. त्याच्याद्वारे केलेल्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला चांगुलपणा दिसत नाही. 

आता आपल्याला अर्थ समजलाच असेल, अशी आशा करते.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...