गणपतीच्या बहिणीचे नाव काय आहे?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय?

संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई होते. येसूबाई या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी होत्या. येसूबाई आणि त्या काळात त्या राजमाता म्हणून ओळखल्या जात होत्या. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यासाठी  महत्त्वाची भूमिका बजावली. 

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
सोनाली डोंगरे
सोनाली डोंगरे
16 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: नावडतीचे मीठ अळणी म्हणजे काय?

नावडतीचे मीठ अळणी ही मराठी म्हण आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ज्याची आपल्याला आवड नाही, त्याच्याकडून काहीही चांगले वाटत नाही किंवा त्याच्या केलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये दोषच दिसतो.

शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर अळणी म्हणजे स्वाद नसलेले आणि मीठ अळणी म्हणजे अगदीच चवहीन. येथे नावडतीचे म्हणजे ज्याला आपण आवडत नाही, त्याच्याबद्दल नेहमी नकारात्मक विचार असतो. त्याच्याद्वारे केलेल्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला चांगुलपणा दिसत नाही. 

आता आपल्याला अर्थ समजलाच असेल, अशी आशा करते.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
प्राची तुपे
प्राची तुपे
16 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?

छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि मुलीचे नाव भवानीबाई होते. त्यांना शाहूजी महाराज किंवा शाहू छत्रपती म्हणूनही ओळखले जाते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याला एक नवी दिशा दिली.

शाहू महाराजांचा जन्म 1682 साली झाला. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे झाला. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या मुघल सत्तेशी संघर्ष करावा लागला, आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैद केले होते. ते 17 वर्षे मुघलांच्या ताब्यात होते. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैदतून सोडून केले.

शाहू महाराजांच्या सिंहासनारूढीमुळे मराठा साम्राज्य विस्ताराला सुरूवात केली. त्यांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना आपले प्रधान (पेशवे) नेमले, ज्यामुळे पेशवाई व्यवस्था अधिक बळकट झाली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने भारतीय उपखंडावर आपली सत्ता विस्तारली आणि त्यांचा काळ मराठ्यांसाठी उत्तम मानला जात होता.

नोट: कृपया माहिती चुकीची वाटत असेल, तर दुरुस्तीसाठी टिप्पणी करा.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय?

हे प्रश्न खूपच रंजक आणि इतिहासप्रेमींना भावणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल अश्वारूढ योद्धे होते आणि त्यांच्या घोड्यांचं त्यांच्या युद्धनीतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं.

महाराजांच्या घोड्याची नावे

  • मोती

  • विश्वास

  • तुरंगी

  • इंद्रायणी

  • गजरा

  • रणभीर

  • कृष्णा – ज्याचा उपयोग महाराजांनी राज्याभिषेकानंतर केला, असं म्हटल जातं.

पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
इतिहासातील अधिकृत दस्तऐवजांमध्ये (जसं की बखरी, पत्रव्यवहार, तत्कालीन फारसी नोंदी) या घोड्यांची नावे स्पष्टपणे दिलेली नाहीत. त्यामुळे याला आपण लोकपरंपरेतील माहिती म्हणूनच स्वीकारावं लागलं.



वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...