जर विचार केला तर मानवाच्या असंख्य गरजा आहेत, पण केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांचा विचार करून मानव पूर्ण आयुष्य जगू शकतो.
आताच्या युगात जर मानवाच्या गरजा पाहिल्या तर त्याची गिनती करणे अशक्य आहेत, कारण क्षणा-क्षणाला त्याच्या गरजा ह्या बदलत राहतात. यामध्ये त्याच्या शारीरिक गरजा, सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी, प्रेमसंबंध, स्वतःच्या आणि दुसर्याच्या आदरबद्दलच्या गरजा, ज्ञान मिळवन्याच्या गरजा आणि इत्यादी.
कृपया दिले गेलेले उत्तर हे आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील आहे असे समजू नये.
वाचणं सुरू ठेवा
त्याला धडा शिकवण्याच्या ऐवजी आपणच धडा शिकाल, असे काही कृत्य करू नका. पण जर तो व्यक्ती ऐकत नसेल तर आपल्या महानगर पालिकेच्या जल खात्याला याची माहिती द्या किंवा आपल्या महानगर पालिकेच्या वेबसाईट वर जाऊन त्यावर तक्रार करू शकता.
माझी एक विनंती आहे कि, त्याला धडा शिकवण्याच्या भानगडीत पडून उलट-सुलट कृत्य करण्या ऐवजी त्याची रितसर तक्रार करणे कधीही योग्य.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?