त्याला धडा शिकवण्याच्या ऐवजी आपणच धडा शिकाल, असे काही कृत्य करू नका. पण जर तो व्यक्ती ऐकत नसेल तर आपल्या महानगर पालिकेच्या जल खात्याला याची माहिती द्या किंवा आपल्या महानगर पालिकेच्या वेबसाईट वर जाऊन त्यावर तक्रार करू शकता.
माझी एक विनंती आहे कि, त्याला धडा शिकवण्याच्या भानगडीत पडून उलट-सुलट कृत्य करण्या ऐवजी त्याची रितसर तक्रार करणे कधीही योग्य.
वाचणं सुरू ठेवा
कदाचित हा प्रश्न 'जखमेवर मीठ चोळणे' ह्या म्हणीवरून आला असावा| तर प्रश्नाचे उत्तर असे आहे कि ,
जखमेवर मीठ आणि मसाला(मिरची) दोन्ही झोंबतात, परंतु यामध्ये काही फरक आहे. मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड आणि ते जखमांमध्ये गेल्यावर तीव्र वेदना उत्पन्न करतात. याचे कारण मीठ जखमेच्या संपर्कात आल्यावर ऑस्मोसिस प्रक्रियेमुळे जखमेमध्ये असलेल्या पेशींमधून पाणी बाहेर येते आणि त्यामुळे जखम आणखी दुखते.
आणि मसाल्याचे झाले तर यामध्ये प्रामुख्याने मिरची असते, जी त्वचेला जळजळ आणि वेदना देऊ शकतात. मिरचीतील कॅपसाइसिन नावाचे रसायन विशेषतः जळजळ उत्पन्न करते.
तर तुम्हाला समजलच असेल कि , जखमेवर मीठ आणि मसाला दोन्हीच तीव्र वेदना उत्पन्न करू शकतात.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?