ट्रेनच्या वरच्या बाजूला एक धातूचे यंत्र असते ते वर उचललेले दिसते आणि विद्युत तारेला स्पर्श करते त्या भागाला पॅन्टोग्राफ अस म्हणतात.
हा पॅन्टोग्राफ ओव्हरहेड वायरमधून विद्युत प्रवाह घेतो आणि तो प्रवाह ट्रेनच्या मोटरपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे ट्रेन चालू शकते.
मराठीत त्याला विद्युत प्रवाह ग्रहक किंवा विद्युत संपर्क यंत्र असेही म्हणतात.
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.
१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.
लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.
जय जिजाऊ | जय शिवराय ||
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?