छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.
१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.
लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.
जय जिजाऊ | जय शिवराय ||
वाचणं सुरू ठेवा
शिवाजी महाराजांना पुण्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत वडील शहाजी राजांनी त्यांना राजमुद्रेसोबत ध्वज आणि प्रधान पाठवले होते. या मुद्रेतून स्वराज्य स्थापनेचा विचार आणि संस्कृत भाषेचा वापर यावर भर देण्यात आला होता, म्हणजेच शहाजी राजांच्या संकल्पनेतून राजमुद्रा तयार झाली.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?