छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुलं होती?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी कोणती कालगणना सुरू केली? छत्रपती शिवाजी महाराज व शिवमुद्रा हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का केला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणी संपन्न केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती का उभारल्या?
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती?

लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.

राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली?

शिवाजी महाराजांना पुण्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत वडील शहाजी राजांनी त्यांना राजमुद्रेसोबत ध्वज आणि प्रधान पाठवले होते. या मुद्रेतून स्वराज्य स्थापनेचा विचार आणि संस्कृत भाषेचा वापर यावर भर देण्यात आला होता, म्हणजेच शहाजी राजांच्या संकल्पनेतून राजमुद्रा तयार झाली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...