माहितीचा अधिकार अर्ज किती दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

महेश ढेकळे
महेश ढेकळे
06 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.  कान्होजी आंग्रे हे सामान्य कुटुंबातील होते, पर त्यांच्या चातुर्य आणि धाडसामुळे राजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख बनविले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजाकडून होणारया सागरी आक्रमणांना रोखण्याचे काम केले . शिवाजी महाराजांच्या नौदल धोरणानुसार त्यांनी आरमाराची रचना केली, तसेच त्यांनी सागरी किल्ले बांधले. कान्होजी आंग्रे यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभूतपूर्व ऊंचीवर घेऊन गेले.

मराठा आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज सारख्या बलाढ्य शत्रुना नेस्तनाभूत केले. त्यांच्या सागरी लढायांनी मराठा साम्राज्याचे सागरी वर्चस्व स्थिर झाले आणि तिथे व्यापारही होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यात कान्होजी आंग्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
रेखा मांडवकर
रेखा मांडवकर
14 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण त्यांचे काम काय असते?

विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करतं. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.

धन्यवाद!!!

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी का पितो?

आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी पिण्याचे महत्व अनेक महत्वाची कारणांसाठी आहे. पाणी आपल्या शरीरातील विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये 

शरीराच्या हाइड्रैशनसाठी म्हणजेच पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी

पाणी आपल्या शरीर हाइड्रैटेड ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ऊती, आणि अवयव योग्य प्रकारे कार्य करू शकतील. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर योग्यरितीने कार्य करू शकेल.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी

पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पाण्यामुळे आपण घामाच्या रूपात अतिरिक्त उष्णता बाहेर टाकू शकतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी

पाणी पचन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अन्न पचविण्यासाठी आणि पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्यामुळे अन्नाचे विघटन होते आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

ऊर्जा  वाढवण्यासाठी

जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर पाणी प्यायल्यामुळे आपली ऊर्जा पातळी वाढते. शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि त्यामुळे आपला थकवा कमी होतो.

त्वचेत ओलावा राहण्याण्यासाठी

पाणी पिण्यामुळे त्वचेची आर्द्रता(moisture) टिकून राहते आणि त्वचा चमकदार आणि मऊ बनते. पाण्यामुळे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी

पुरेसं पाणी पिणं हृदयासाठी देखील चांगलं असतं. पाण्यामुळे रकताभिसारण सुधारते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. हृदयाची कार्यक्षमता सुधारली की रक्तदाब नियंत्रित राहतो.

वजन कमी करण्यासाठी

पाणी वजन कमी करण्यास मदत करते . जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपल्याला अधिक अन्न खाण्याची गरज कमी होते. 

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी

किडनीतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळे मूत्रपिंडांमध्ये मूतखडे होण्याची शक्यता कमी होते.

सर्वात शेवटी म्हणजे सामान्यतः प्रत्येक व्यक्तीने दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे, परंतु हे प्रमाण त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थिती, हवामान, आणि अन्य कारणांवर अवलंबून बदलू शकते.

जर ही माहिती आवडली असेल तर कमेन्ट करा आणि अपवोट करा.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
महेश ढेकळे
महेश ढेकळे
05 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: काम सोडण्याचा अर्ज कसा लिहावा?

काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा. 

मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.

आता सुरुवात करूया,

प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.

दिनांक: अर्जाचा दिनांक

विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज

आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.

कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.

आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.

लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...