छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि मुलीचे नाव भवानीबाई होते. त्यांना शाहूजी महाराज किंवा शाहू छत्रपती म्हणूनही ओळखले जाते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याला एक नवी दिशा दिली.
शाहू महाराजांचा जन्म 1682 साली झाला. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे झाला. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या मुघल सत्तेशी संघर्ष करावा लागला, आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैद केले होते. ते 17 वर्षे मुघलांच्या ताब्यात होते. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैदतून सोडून केले.
शाहू महाराजांच्या सिंहासनारूढीमुळे मराठा साम्राज्य विस्ताराला सुरूवात केली. त्यांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना आपले प्रधान (पेशवे) नेमले, ज्यामुळे पेशवाई व्यवस्था अधिक बळकट झाली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने भारतीय उपखंडावर आपली सत्ता विस्तारली आणि त्यांचा काळ मराठ्यांसाठी उत्तम मानला जात होता.
नोट: कृपया माहिती चुकीची वाटत असेल, तर दुरुस्तीसाठी टिप्पणी करा.
वाचणं सुरू ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाबद्दल इतिहासात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यांच्या वजनाची विशिष्ट नोंद कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा शिलालेखात उपलब्ध नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, चपळता, आणि युद्धकौशल्याचे प्रतीक आहे आणि त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव करत स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांच्या वजनाबद्दलच्या माहितीपेक्षा अधिक महत्त्व त्यांच्या धाडसाला दिले पाहिजे.
उत्तर न देऊ शकल्यामुळे क्षमा असावी.
जय जिजाऊ, जय शिवराय
वाचणं सुरू ठेवा
सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही, तर कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण सफरचंदात खूपच कमी कैलरीज असतात आणि ते जीवनसत्वांनी भरलेले असते.
सफरचंदामध्ये त्याच्या वजनाच्या अर्ध्या कैलरीज असतात, समजा 182 ग्रामचे मध्यम आकाराचे सफरचंद असेल तर त्यामध्ये 90-95 कैलरीज असू शकतात.
सफरचंद जीवनसत्वांनी भरपूर असते आणि वजन कमी होते:
सफरचंदातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट गच्च वाटते आणि त्याने भूक लागत नाही. आपण सफरचंद कच्चे खाऊ शकता, सफरचंदाच्या फोडी करून त्या सलाडमध्ये घालून खाऊ शकता किंवा दुधात बारीक फोडी करून मिक्सर मध्ये बारीक करून सुद्धा पिऊ शकता.
आपल्याला वाटत असेल कितीही सफरचंद खाल्ल तरी वजन वाढत नाही, पण तास नाहीये. सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही हे देखील कहर असलं तरी ते नेहमी प्रमाणातच खाल्ल पाहिजे.
सफरचंद खा, कमी व्हा
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?