शाहू महाराज यांनी कामगारांविषयी कोण-कोणती हिताची कामे केली?

Avatar
लोड होत आहे...
<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

<br />
<b>Warning</b>:  Undefined variable $logged_name in <b>/home/votsisid/qary.in/no-answer-block.php</b> on line <b>7</b><br />

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली?

शिवाजी महाराजांना पुण्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत वडील शहाजी राजांनी त्यांना राजमुद्रेसोबत ध्वज आणि प्रधान पाठवले होते. या मुद्रेतून स्वराज्य स्थापनेचा विचार आणि संस्कृत भाषेचा वापर यावर भर देण्यात आला होता, म्हणजेच शहाजी राजांच्या संकल्पनेतून राजमुद्रा तयार झाली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय?

संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई होते. येसूबाई या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी होत्या. येसूबाई आणि त्या काळात त्या राजमाता म्हणून ओळखल्या जात होत्या. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यासाठी  महत्त्वाची भूमिका बजावली. 

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
महेश ढेकळे
महेश ढेकळे
06 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.  कान्होजी आंग्रे हे सामान्य कुटुंबातील होते, पर त्यांच्या चातुर्य आणि धाडसामुळे राजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख बनविले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजाकडून होणारया सागरी आक्रमणांना रोखण्याचे काम केले . शिवाजी महाराजांच्या नौदल धोरणानुसार त्यांनी आरमाराची रचना केली, तसेच त्यांनी सागरी किल्ले बांधले. कान्होजी आंग्रे यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभूतपूर्व ऊंचीवर घेऊन गेले.

मराठा आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज सारख्या बलाढ्य शत्रुना नेस्तनाभूत केले. त्यांच्या सागरी लढायांनी मराठा साम्राज्याचे सागरी वर्चस्व स्थिर झाले आणि तिथे व्यापारही होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यात कान्होजी आंग्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
प्राची तुपे
प्राची तुपे
16 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?

छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि मुलीचे नाव भवानीबाई होते. त्यांना शाहूजी महाराज किंवा शाहू छत्रपती म्हणूनही ओळखले जाते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याला एक नवी दिशा दिली.

शाहू महाराजांचा जन्म 1682 साली झाला. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे झाला. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या मुघल सत्तेशी संघर्ष करावा लागला, आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैद केले होते. ते 17 वर्षे मुघलांच्या ताब्यात होते. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराजांना मुघलांनी कैदतून सोडून केले.

शाहू महाराजांच्या सिंहासनारूढीमुळे मराठा साम्राज्य विस्ताराला सुरूवात केली. त्यांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना आपले प्रधान (पेशवे) नेमले, ज्यामुळे पेशवाई व्यवस्था अधिक बळकट झाली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने भारतीय उपखंडावर आपली सत्ता विस्तारली आणि त्यांचा काळ मराठ्यांसाठी उत्तम मानला जात होता.

नोट: कृपया माहिती चुकीची वाटत असेल, तर दुरुस्तीसाठी टिप्पणी करा.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...